आले पिकाच्या लागवडीस भारतात भरपूर वाव आहे कारण भारतात जागतिक उत्पादनाच्या फक्त २२ टक्के आले उगवले जाते. त्यापैके १२ टक्के निर्यात होते. सरासरी उत्पादकता देखील इतरांपेक्षा कमी आहे.
ओलिताची सोय असेल तर येत्या एप्रिल-मे मध्ये लागवडीचा विचार केला जावू शकतो. या पिकास थोड्याफार सावलीची आवश्यकता असते त्यामुळे पपई-आले अशी जोडी फायदेशीर ठरते. खाली फोटो दिले आहेत.
----------------------------
पाटील बायोटेक यामध्ये आपली मदत करू शकते.
आपण यात विशेष सहकार्य करू शकता.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
----------------------------
चुनखडी युक्त व उथळ (३० से. मी पेक्षा कमी खोल) जमीन टाळावी. साडेसहा ते सात च्या दरम्यान चा सामू ठीक असतो. जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी, दगडगोटे गोळा करून काढून टाकावे. शेवटचा कुळव फिरवण्याअगोदर एकरी १२ ते १५ टन कुजलेले खत, ३ किलो हुमणासुर व स्पुरद व पालाश च्या डोस सोबत पसरवावे.
एकरी उत्पादन ८ ते १२ टन एव्हडे असते. सुन्ठेचे प्रमाण २० ते २२ टक्के एव्हडे भरते. वरदा, महिमा, रीजाथा, माहीम अश्या जाती आहे त्या पैकी महाराष्ट्रात माहीम हि सर्वात जास्त लागवडीत असते.





संपूर्ण पूर्वमशागत, लागवडीची पद्धत, बीजप्रक्रिया, तणनाशकाचा वापर, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, आंतरपिके, संजीवकांचा वापर, कीड नियंत्रण, रोगनियंत्रण, काढणी आणि उत्पादन, बियाण्यांची साठवण, सुंठ, पावडर तयार करण्याची पद्धत अशी विस्तृत महिती मिळवण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपणास मदत करतील.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
माहिती इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावी म्हणून खाली दिलेलं शेअर चे बटन दाबायला विसरू नका!